top of page
Search


भारत एलपीजीसाठी आयातीवर अवलंबून आहे...
🖋️ अभिजीत राणे लिहितात भारत एलपीजीसाठी आयातीवर अवलंबून आहे. युद्ध किंवा जागतिक तणाव निर्माण झाला तर पुरवठा खंडित होणे ही स्वाभाविक बाब आहे. अशा वेळी सामान्य नागरिक पर्याय शोधतो—लाकूड, कोळसा, बायो-ब्रिकेट्स किंवा विजेच्या शेगड्या. खर्च वाढतो, सोय कमी होते, पण उपाशी राहणे हा पर्याय नसतो.सामान्य माणूस परिस्थिती समजतो, थोडा राग व्यक्त करतो, सरकारला दोष देतो, पण शेवटी तडजोड करतो. मात्र विरोधक आणि काही माध्यमे वास्तव न समजता केवळ किळसवाणी टीका करतात. उपाय सुचवण्याऐवजी "below the b
bottom of page