top of page
Search


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात गिरणी कामगारांचा संप: अर्धसत्य आणि वेदना. निखिल वागळे यांनी ठाकरे आणि पवारांवर गिरणी कामगारांचे नुकसान केल्याचा आरोप करणे, राजकीय भाष्य असले तरी ते अर्धसत्य आहे. गिरणी कामगारांच्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या या दुर्दैवी संपाचे मूळ त्या काळातील तीव्र राजकीय उत्साहात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः कामगारांना इशारा दिला होता, "हा संप असाच चालला, तर गिरण्यांच्या जमिनी विकून मालक मोकळे होतील आणि तुमच्या हाती काहीच लागणार नाही." मात्र, कामगार 'कोण म्हणतो
bottom of page



