top of page
Search


भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधना...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी शांतता, सहकार्य आणि 'वसुधैव कुटुंबकम्' हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित केले. दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारताच्या या व्यापक परराष्ट्र धोरणाची "फक्त सर्वांना मिठ्या मारणे" अशा शब्दांत अत्यंत बेजबाबदारपणे टवाळी केली. मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील गांभीर्य
bottom of page