top of page
Search


तरुण मित्रांनो, तुमची शिस्त, संयम आणि शांततामय आंदोलन हेच देशाचे खरे सामर्थ्य...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* तरुण मित्रांनो, तुमची शिस्त, संयम आणि शांततामय आंदोलन हेच देशाचे खरे सामर्थ्य अन् अभिमान आहे. रामलीला मैदानावरील ऐतिहासिक आंदोलनानंतर देशातील जनतेचा अशा चळवळींवरून विश्वास जवळजवळ उडाला होता. भ्रष्टाचाराविरुद्धच्या त्या लढ्यातून पुढे आलेले काही चेहरे राजकारणाला शरण गेले, तर काही थेट राजकारणीच बनले. त्यानंतरच्या घटनाक्रमाने नागरिकांमध्ये एक मोठी निराशा निर्माण केली होती. याचे मुख्य उदाहरण म्हणजे किरण बेदी आणि कुमार विश्वास. मात्र, आजच्या तरुण पिढीने अत
bottom of page