top of page
Search


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात विश्वगुरू भारत ! गाझा शांतता परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्दुल फतह अल-सीसी यांनी वैयक्तिकरित्या आमंत्रित केले, ही घटना भारताच्या जागतिक प्रतिष्ठेचा निर्णायक क्षण ठरतो. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मूल्याधिष्ठित परराष्ट्र धोरणामुळे भारत आज जागतिक अस्थिरतेत मध्यस्थतेचा विश्वासार्ह पर्याय ठरत आहे. शर्म अल-शेख येथे होणाऱ्या परिषदेत भारताची उपस्थिती पॅलेस्टिनी प्रश्नावर संतुलित भूमिका दर्शवेल, तर आ
bottom of page