top of page
Search


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात "कलम ३७० रद्द केल्यावर हिंसा थांबेल असे सांगितले जात होते, पण तसे काही झालेले नाही" हे ओमर अब्दुल्ला यांचे विधान अर्धवट सत्य आहे. दहशतवाद पूर्णपणे संपलेला नसला तरी त्यात लक्षणीय घट झाली आहे हे मान्य करायलाच हवे. पण प्रश्न असा आहे की, मुख्यमंत्री म्हणून ओमर यांनी त्यांच्या समाजात जिहादच्या धार्मिक कल्पनेचा वापर करून हिंसेला मिळणारे समर्थन कमी करण्यासाठी काय पावले उचलली? पोलिस दल केंद्राच्या अखत्यारीत असले तरी सामाजिक सुधारणा आणि धार्मिक समजुतींवर काम कर
bottom of page



