top of page
Search


मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा सरकारमधील रस कमी झाल्याचे स्पष्ट दिसते.
🖋️ अभिजीत राणे लिहितात मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा सरकारमधील रस कमी झाल्याचे स्पष्ट दिसते. विधानसभेत त्यांच्या खात्याची उत्तरे इतर मंत्र्यांकडे सोपवली जात आहेत, तर महत्त्वाच्या कॅबिनेट बैठकीत ते अनुपस्थित असतात. गृहनिर्माण सारखे महत्त्वाचे खाते असूनही शहरांतील धूळ, प्रदूषण, पाणी समस्या याकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी पक्षाची ताकद वाढवली, पण भाजपला आंदोलनांचा फटका बसला. निकालानंतर पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा आग्रह त्यांनी धरला
bottom of page