top of page
Search


द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत मंजूर करून घेतलेले ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक’...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* आपल्या शिक्षणव्यवस्थेत अमूल्य बदल घडवणे अत्यंत गरजेचे झाले आहे, कारण सध्याच्या अभ्यासक्रमात प्रत्यक्ष उपयुक्ततेचा अभाव स्पष्ट दिसतो. उत्पादकता (Productivity) हा विषय प्रत्येक व्यवसाय आणि क्षेत्रासाठी अतिशय व्यापक व महत्त्वाचा असूनही, तो केवळ इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंगपुरता सीमित ठेवला गेला आहे. याउलट, आयआयटीसारख्या नामांकित संस्थांमध्ये 'ह्युमॅनिटीज'सारख्या विषयांचे वेगळे विभाग चालवले जात आहेत. वास्तविक अशा विषयांचा समावेश CSR उपक्रमांमध्ये करता येऊ शकत
bottom of page