top of page
Search


मेहबूबा मुफ्ती यांना सध्या भारत पाक दोस्तीचा पूल बांधण्याचे डोहाळे लागले आहेत...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* मेहबूबा मुफ्ती यांना सध्या भारत पाक दोस्तीचा पूल बांधण्याचे डोहाळे लागले आहेत. पण हा पूल आधीच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या बाजूने तुटलेला आहे, हे त्यांना दिसत नाही. PoK मधील सामान्य नागरिकांवर होणारे अत्याचार, दहशतवादी कारवाया, पेहलगामसारखे हल्ले—याकडे त्यांचे डोळे मिटलेले आहेत. दोस्तीच्या गोड गप्पा तेव्हाच शक्य होतील जेव्हा PoK भारतात येऊन जम्मू काश्मीरचा भाग बनेल. तोपर्यंत "ऑपरेशन सिंदूर" हाच खरा पूल आहे—मजबूत, सुरक्षित आणि राष्ट्रीय हिताचा.
bottom of page