top of page
Search


नीदा खान प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील असुरक्षिततेचा प्रश्न उभा केला आहे
🖋️ अभिजीत राणे लिहितात नीदा खान प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील असुरक्षिततेचा प्रश्न उभा केला आहे. २०२२ पासून सुरू असलेल्या या कांडाकडे तथाकथित लिबरल गँगने डोळेझाक केली, कारण बळी ठरलेल्या मुली हिंदू आहेत. गाझियाबादमधील स्फोटक प्रकरण असो वा आयटी पार्कमधील घडामोडी, सतत जिहादी मानसिकतेचे सावट दिसते. नीदा खान फरार असून पोलीस शोध घेत आहेत, पण मुख्य प्रश्न असा की हिंदू समाज आपल्या मुलींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी का ठरतो आहे? अनेक संघटना कार्यरत असूनही मुलींनी त्यांच्याशी संपर्क सा
bottom of page